Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

जयगड येथे 51 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड बौध्दवाडी येथे एका वृध्दाने घराच्या टेरेसवर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जयगड पोलिसांत

24 लाखाच्या फसवणूकप्रकरणातील आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या

खेड : शहरातील एका तरुणाची 24 लाख 85 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जिम्मीभाई सुनिलभाई भगत

भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर श्री निलेश महादेव आखाडे आयटी जिल्हा संयोजक आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धा रत्नागिरी

बाप्पा पावला! रत्नागिरीत फुल विक्रीतून लाखोंची उलाढाल

रत्नागिरी : कोकणातील सर्वात महत्वाचा सण म्हणजचे गणेशोत्सवा. प्रत्येक घरात गणपतीची मूर्ति आणून तीचे पुजन केले जाते. त्यासाठी झेंडू, लिली,

मडगाव-पनवेल स्पेशल १५ ला धावणार

रत्नागिरी: चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १५ सप्टेंबरला मडगाव-पनवेल गणपती स्पेशल चालवण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला आहे.

सिध्दीविनायक नगर येथे रिक्षा स्टॉपचा शुभारंभ

रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर येथील सिध्दीविनायक नगर रिलायन्स मॉलबाहेर किरणोदय शिवसेना प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या स्टॉपचे उद्घाटन नुकतेच करण्यात

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी

महावितरणकडून लाभ व तक्रारी नोंदवण्यासाठी ‘ऊर्जा’ चॅटबॉट ॲप

रत्नागिरी : महावितरणच्या विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी महावितरणने ‘ऊर्जा’ चॅटबॉट विकसित केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व

रत्नागिरी परिसरातील एटीएममध्ये खडखडाट

रत्नागिरी: गणेशोत्सवात आलेले चाकरमानी आणि पर्यटकांमुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. दुपारी रत्नागिरी शहरातील गाडीतळ परिसरातील एटीएममध्ये खडखडाट होता.

चाकरमान्यांचा कोकणाकडे प्रवास अद्यापही सुरू; गाड्या सात तासापर्यंत विलंबाने

रत्नागिरी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा कोकणाकडील प्रवास अजुनही सुरुच आहे. गणपती आगमनाला न आलेले चाकरमानी गौरी पुजन आणि विसर्जनावेळी दाखल होतात. त्यामुळे

error: Content is protected !!