Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगमधून भरघोस निधी

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील

‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबवणार : उमेश सकपाळ

नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात चिपळूण : माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून चिपळूणवासीयांनी मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास

भोस्ते घाटात दाट धुक्यामुळे कार उलटली

सुरक्षा भिंतीवर आदळल्याने ९ प्रवासी बचावले खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील भोस्ते घाटात आज पहाटे 4.30 वा सुमारास एक

रत्नागिरीत ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली जीवनदूत; ११ वर्षांत ४९२ मातांची रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती

रत्नागिरी: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी वरदान ठरलेली ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ ठरत आहे. वेळेवर रुग्णालयात पोहोचणे

चिपळुणात काँग्रेस सोबत नसल्याचा आघाडीला फटका

सुधीर शिंदेंनी घेतली १,०४८ मते; लियाकत शाह हेही ठरले रमेश कदम यांच्यासाठी अडथळा चिपळूणराज्य पातळीवर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या

संगमेश्वर मध्यवर्ती बाजारपेठेत वाहतूक कोंडी

संगमेश्वरमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, मुंबईहून गोव्याकडे जाणारे अनेक वाहनचालक गुगल मॅपचा आधार घेत

शिर्के हायस्कूल येथे वीर बाल दिवस विविध उपक्रमांनी साजरा ; डायट प्राचार्य कांबळे यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी (प्रतिनिधी )शहरातील आर. बी. शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे दि.२६ डिसेंबर २०२५ हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून विविध उपक्रमांनी

गुहागर समुद्रात बुडून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू

गुहागर: नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तान सध्या अनेक पर्यटन पर्यटनाला निघाले आहेत. या पर्यटना दरम्यान काही दु:खत घटना देखील घडत आहे.

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

मुंबई–कल्याण मधील सकपाळ कुटुंबावर काळाचा घाला रत्नागिरी : पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दापोलीत काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद

ओव्हरलोड वाहतूक विरोधात प्रथमेश गावणकर यांची गांधीगिरी

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते हातखंबा हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, कंपनीच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक अनेक

error: Content is protected !!