Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

गणेशोत्सवासाठी राजापूर शहर होतेय सज्ज

पेव्हर ब्लॉक व रानतळे रस्त्यावरील काँक्रिटीकरण पूर्ण राजापूर: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राजापूर शहर सज्ज झालेले दिसून येत

गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बसून गांजाचा सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात

जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू लागल्या

जिल्ह्यात ६० टक्के शाडूच्या तर ४० टक्के पीओपीच्या गणेशमूर्ती रत्नागिरी: गणेशोत्सवाला केवळ पंधरा दिवस शिल्लक असल्याने जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प

रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील प्रसिद्ध आंब्याच्या घाटात आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे

सावर्डेत किरकोळ वादातून हाणामारी

सावर्डे : तालुक्यातील सावर्डे येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीमध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी

फुणगूस येथे एकाच ठिकाणी दोन महिन्यात सहावा अपघात

फुणगुस : गेल्या दोन महिन्यात फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील वळणावरील एका विशिष्ट ठिकाणी अपघात घडण्याच्या

बावनदीने पात्र ओलांडले; वांद्री उक्षी परिसरात पुरजन्य स्थिती

काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनसंपर्क तुटला रत्नागिरी, : गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले

मुंबई – गोवा महामार्गासाठी पत्रकारांची वज्रमुठ

निवळीत मराठी पत्रकार परिषदेची जोरदार निदर्शने रत्नागिरी:१७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील

७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे उत्साहात साजरा

 रत्नागिरी :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची

भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर -पालकमंत्री डॉ.उदय सामंत

error: Content is protected !!