Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

एआयच्या माध्यमातून ग्रामपंचायत होणार ‘स्मार्ट’

दापोली – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रशिक्षणाने स्मार्ट ग्रामपंचायत करण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांनी सुरू केला आहे. “ग्रामप्रशासनासाठी

मारुती मंदिर सर्कलजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून दुचाकीस्वाराला धडक देत अपघात करणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीत ‘मुंबई बाजार’ मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त

रत्नागिरी: कुवारबाव बाजारपेठ परिसरात खुलेआम सुरू असलेल्या ‘मुंबई बाजार’ नावाच्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत

चिपळूणसाठी हवी स्वतंत्र रेल्वे

एका दिवसात मुंबई प्रवासाची संकल्पना चिपळूण: दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात येणाऱ्या मेमू रेल्वेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे; मात्र चिपळूणमधील

बदलत्या युगात आता टपाल खात्याने रजिस्टर सेवा व स्पीड पोस्ट सेवेचे एकत्रीकरण केले: डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले

रत्नागिरी: भारतीय डाक सेवा ही डाकसेवा जनसेवा हे ब्रीद घेऊन १७१ वर्षे कार्यरत आहे. बदलत्या युगात आता टपाल खात्याने रजिस्टर

नाटे येथे चोरीतील दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी ताब्यात

राजापूर:सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी अवघ्या १२ तासांच्या आत मच्छिमारीच्या जाळ्यातील शिसे चोरीचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल

रत्नागिरीत रात्रीत ३ घरे फोडण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी:रत्नागिरी शहर परिसरामध्ये चोरटे सलग दुसऱ्या दिवशी देखील सक्रिय आहेत. बुधवारी रात्री साईनगर येथे चोरट्यांनी एका रात्रीत तीन बंद घरे

सैतवडे परिसरातील गुंबद तंटामुक्त अध्यक्षपदी दिलावर खान यांची एकमताने निवड

रत्नागिरी: सैतवडे परिसरातील गुंबद ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गावातील ज्येष्ठ आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते दिलावर

चिपळूण पालिकेचा अनधिकृत फलकांवर कारवाईचा बडगा

चिपळूण: चिपळूण पालिकेने शहरातील शुभेच्छांचे जाहिरात फलक हटवण्यास सुरवात केली आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत हे काम चालू राहणार आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेत नगरसेवक आरक्षणात किरकोळ बदल

रत्नागिरी:रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. संत गाडगेबाबा

error: Content is protected !!