तब्बल ९ वर्षानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी :सन २०१५ साली पावस – पुनस रस्त्यावर झालेल्या अपघातातील आरोपीला तब्बल ९ वर्षांनंतर न्याय मिळवुन देण्याचे काम लोक अभिरक्षक
रत्नागिरी :सन २०१५ साली पावस – पुनस रस्त्यावर झालेल्या अपघातातील आरोपीला तब्बल ९ वर्षांनंतर न्याय मिळवुन देण्याचे काम लोक अभिरक्षक
रत्नागिरी : बाल मजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक बाल मजूरी विरुध्द
चिपळूण :कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीस गेली. या बॅगेतील ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली
रत्नागिरी : लांजा शहराजवळच राहणाऱ्या सुधाकर गोपाळ कांबळे (रा. लांजा,बौद्धवाडी) यांच्या आंबा काजूच्या बागेतील विहिरीत बुधवार, (दिनांक १२ रोजी) दुपारी
खेड : अजय श्रीरंग माने. रा. खेड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणी कौस्तुभ हिराचंद बुटाला, वय
रत्नागिरी, : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी
कळंबस्ते येथून ५५ हजारांचा ऐवज गेला चोरीस चिपळूण:- तालुक्यातील कळंबस्ते- खापरेवाडी येथे चंद्रसुमन रेसिडेन्सीमध्ये सदनिका फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
चिपळूणः-चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रीत घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी सोमवारी आढळून आल्या. या गोणीमध्ये निळ्या
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील काटवली केदारलिंग गावमंदिरातीत दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. पुरावा राहू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीची