Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

देवरूख-वांझोळेत झाडावरून पडून प्रौढ जखमी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-देवरुख आंब्याच्या झाडावरून खाली पडून प्रौढ जखमी झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. कृष्णा

जालगावमध्ये तरुणाची आत्महत्या

दापोली : तालुक्यातील जालगाव-पांगरवाडी येथे ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान उघडकीस आली. श्याम हरिश्चंद्र

मध्यवर्ती बस स्थानकाचे काम प्रगती पथावर : प्रज्ञेश बोरसे

रत्नागिरी : येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार मे. टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.

दै. प्रहारच्या उपसंपादिका सुश्मिता साळवी यांचे आकस्मिक निधन

रत्नागिरी : येथील दै. प्रहारच्या उपसंपादिका सौ. सुश्मिता संजय साळवी (वय ५०) यांचे गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.रत्नािगरीतील

बेकायदा मच्छीमारी प्रकरणी एका नौकेवर कारवाई

रत्नागिरी:- अनधिकृत मच्छिमारीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने रामभद्र नावाची गस्ती नौका रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चित केली. सुमारे ३ महिने या नौकेने

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

रत्नागिरी:- घाटकोपर मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे कुठलीही दुर्घटना होवू नये तसेच कोणतीही जिवित वा वित्त

जानशी येथे बिबट्याचे पिल्लू आढळले मृतावस्थेत

राजापूर:- तालुक्यातील जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी महेश पटवर्धन यांच्या मालकीच्या बंदीस्त चिरा कंपाऊंडच्या बाजूला रस्त्यालगत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत

फरशी तिठा येथे पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर्स पाणी वाया

चिपळूण:- पेढे येथून लोटे औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन अचानक फुटल्याने पाण्याचे फवारे २० ते २५ फूट

भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रशेखर गजानन निमकर यांची नियुक्ती.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी नुकतेच डॉ चंद्रशेखर गजानन निमकर यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली

उक्षी येथे पेट्रोल ओतून अज्ञाताने पेटवल्या तीन गाड्या

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी येथे अज्ञाताने पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार 14 मे रोजी

error: Content is protected !!