फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर
रत्नागिरी, : आपल्या फळपिकाचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची
रत्नागिरी, : आपल्या फळपिकाचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची
रत्नागिरी:- दापोली येथील विवाहितेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वा. घडली.
खेड : तालुक्यातील खोपी-कुंभाड मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅम्पोचालक शुभम संतोष घोरपडे (रा. हुंबरवाडी, मिलें) याच्यावर येथील
संगमेश्वर: शासनाकडून पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेल्या सर्व वस्तूंवर बंदी घातली गेली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या पथकाने या कायद्यांतर्गत
चिपळूण : तालुक्यातील मांडकी खुर्द येथील २२ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. तेजस मारुती घाणेकर (वय २२)
रत्नागिरी :-पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे किनारपट्टी कोकण प्रदेश आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम
प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंदराज आंबेडकर राहणार उपस्थित रत्नागिरी :रिपब्लिकन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू
रत्नागिरी : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेली 35 वर्ष कार्यरत असणाच्या योगायोग मित्र मंडळ हातखंबातर्फे
चिपळूण:- भरधाव बीएमडब्ल्यू कारने दिलेल्या धडकेने पार्क केलेली कार जवळ उभ्या असलेल्या चार जणांवर जाऊन आदळल्याने सावर्डे येथील चार शिक्षक
कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापकांसोबतच्या भेटीत मनसे पदाधिकाऱ्यांकडून मागणी रत्नागिरी :रेल्वे स्थानक परिसरात अनेकदा मीटर प्रमाणे भाडे न आकारता अवास्तव रिक्षा