महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक; रत्नागिरीत ‘स्मार्ट मीटर’वरून संताप
रत्नागिरी:महावितरणकडून वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या संदेशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आणि संताप निर्माण झाला आहे.