Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळामध्ये सभासद नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आव्हान

रत्नागिरी : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अआणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळामध्ये सभासद नोंदणीबाबतचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन

विजेचा खांब कोसळून दुचाकी वरील दोघेजण जखमी

चालत्या दुचाकी वर विजेचा खांब कोसळून दोघेजण जखमी रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या दुचाकी वर विजेचा

अडीच लाख चाकरमानी एसटीने कोकणात दाखल

रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आपापल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या पाच दिवसांत

तीन वर्षानंतर गुहागर नगरपंचायतीला मिळाले कायमस्वरूपी मुख्याधिकारी

गुहागर : सप्टेंबर २०२१ नंतर प्रथमच गुहागर नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. गुहागर नगरपंचायतीचे नवे मुख्याधिकारी म्हणून पोलादपूरचे स्वप्निल चव्हाण

दांडे अणपुरे पुलावरील एकेरी वाहतूक सुरू

राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील तालुक्यातील दांडे अणसुरे पुलावरील एकेरी वाहतूक अखेर सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या

महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

रत्नागिरी : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी

शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचे निधन

रत्नागिरी: शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचं सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या

रिक्षाला धडक देणाऱ्या बस चालकावर गुन्हा

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील वावेतर्फे नातूनगर येथे रिक्षाला धडक देत पाच जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रवीणकुमार राजाराम कुंभार (४१, रा. गडहिंग्लज)

खेडमध्ये बंद घरातून २ लाखाच्या दागिन्यांची चोरी

खेड : घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घरातून दागिन्यांसह लोखंडी कुलूप चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी घडली. चोरट्याने

लांज्यात भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

लांजा: पावसाने दहा ते पंधरा दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे भातशेती गारठली

error: Content is protected !!