Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

भरधाव लक्झरी बसची कारला धडक

चालक फरार, देवरुखजवळ अपघात रत्नागिरी, (प्रतिनिधी): साखरपा-संगमेश्वर मार्गावर कोंडगाव तिठा येथे एका लक्झरी बसने एका महिंद्रा एक्सयूव्ही कारला जोरदार धडक

शकील गवाणकर यांना ‘लोक सत्ता संघर्ष’ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गवाणकर यांना ‘लोक सत्ता संघर्ष’ पुरस्कार जाहीर झाला

रत्नागिरीतील सार्वजनिक गणपतींचे भाजपा नेते विशाल परब यांनी घेतले दर्शन

चांगले काम करणाऱ्यांना जनतेचा आशीर्वाद- विशाल परब रत्नागिरी : रत्नागिरीचे भूषण समजले जाणारे टिळक आळीतल्या गणेशोत्सव मंडळाला भाजपाचा कार्यकर्ता म्हणून

निवळीत पडक्या घरात सापडला प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील पडक्या घरात प्रौढाचा मृतदेह मिळून आला. ही घटना सोमवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा.

खवटी नाका येथे मोटार अपघात; रिक्षाचालक जखमी

खेड : तालुक्यातील खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या मोटार अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. हा अपघात १ सप्टेंबर २०२५

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरीजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27

वादळी पावसाने जिल्ह्यात साडेदहा कोटींचे नुकसान

रत्नागिरीमे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात मालमत्ता व शेतीचे नुकसान केले. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी

खंडाळा हत्याकांडातील आरोपी दुर्वास पाटीलचा ‘सायली’ बार अखेर सील

रत्नागिरी : जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. मिरजोळे येथील रहिवासी भक्ती

ई – पीक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी अनिवार्य : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी:- ई – पिक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक काढणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असून, ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल, कृषी

अखेर रो – रो सेवा कोकणात दाखल

रत्नागिरी: बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या रो-रो बोट सेवेची मुंबई- जयगड- विजयदुर्गपर्यंतची चाचणी मंगळवारी पार पडली. 1990 नंतर तब्बल 35 वर्षांनी

error: Content is protected !!