Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

दुचाकीसह छोट्या चारचाकी कारची वाहतूक सुरू राजापूर:- पाऊस नियमित सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि

अतिसार, क्षयरोग सारख्या आजारांबाबत जनजागृती करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- सध्या जिल्ह्यात दि.०६ जून ते २१ जून २०२४ दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम सुरू आहे.याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर

बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथे बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या ‘त्या’ चौघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात

तब्बल ९ वर्षानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी :सन २०१५ साली पावस – पुनस रस्त्यावर झालेल्या अपघातातील आरोपीला तब्बल ९ वर्षांनंतर न्याय मिळवुन देण्याचे काम लोक अभिरक्षक

बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी : बाल मजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक बाल मजूरी विरुध्द

तुतारी एक्स्प्रेसमधून ४० हजारांची रोकड लंपास

चिपळूण :कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीस गेली. या बॅगेतील ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली

विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान

रत्नागिरी : लांजा शहराजवळच राहणाऱ्या सुधाकर गोपाळ कांबळे (रा. लांजा,बौद्धवाडी) यांच्या आंबा काजूच्या बागेतील विहिरीत बुधवार, (दिनांक १२ रोजी) दुपारी

error: Content is protected !!