Friday June 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

श्रवण क्षमतेची सर्वांनी काळजी घ्यायला हवी – जागतिक श्रवणदिनी : डॉ.कश्मीरा चव्हाण यांचे प्रतिपादन

अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्था मुंबई, रत्नागिरी : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने,

जिल्ह्यात जलजीवनसाठी हवेत आणखी ७६ कोटी

रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात घराघरांमध्ये पाणी पुरवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात

बेदरकार दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून पुढील दुचाकीला मागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

कोकणात काजू उद्योगाचे होणार पुनरुज्जीवन

दापोली: कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ‘सीसीआयएफ’ या संस्थेने

“माविम”तर्फे गणपतीपुळे येथे बचत गट प्रदर्शन

५५ गटांचा सहभाग : विदेशी पर्यटकांची भेट, शहरात बचतगटांना कायमस्वरूपी गाळे रत्नागिरी : राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभाग अंतर्गत रत्नागिरी

शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा वेग

रत्नागिरी : अकृषक विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीवरील बंदी राज्यपाल कार्यालयाने नुकतीच उठवली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक

अपघातामधील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

राजापूर : तालुक्यातील दोनिवडे येथील तीव्र उतारावर दुचाकीच्या झालेल्या अपघातामधील जखमी युवक अरविंद अनंत गोरूले (२७) याचे रत्नागिरी येथे उपचारादरम्यान

उमरे धरणातील पाणीसाठा घटला दिवसाआड पाणी ; दहा गावांची पाण्यासाठी वणवण

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील तेलीवाडी तलावाला भगदाड पडल्याने गेली दोन वर्ष उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असणाऱ्या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना

error: Content is protected !!