Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

बिबट्याच्या हल्ल्यात २ गुरे जखमी, १ ठार

खेड: तालुक्यातील खोपी-बौद्धवाडी येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, हा बिबट्या आता मानवीवस्तीतही शिरू लागला आहे. ११ ऑक्टोबरला रात्री

जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर

रत्नागिरी  :रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध

मजगांव रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला डंपरची धडक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी

को.रे. चे पावसाळी वेळापत्रक २० रोजी संपुष्टात

खेडपावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने १५ जूनपासून लागू केलेले पावसाळी वेळापत्रक यावर्षी २०

रत्नागिरी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामीनिवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली असून, एकूण वीस गणांसाठीचे

कोंढेतड भंडारवाडीमधून दुचाकी चोरीस

राजापूर : तालुक्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील कोंढेतड-भंडारवाडी परिसरातून एका चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी चोरून नेली.

‘ऑक्टोबर हिट’मुळे रत्नागिरीकर हैराण!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत

चिपळुणात राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

चिपळूण : चिपळूण नगरपरिषद निवडणूकी मध्ये महायुती होण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा. युती होत नसेल तर पक्षाच्या स्वबळावर निवडणुका

देवरुख – कळकदरा मार्गावर गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो ताब्यात, कोल्हापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

देवरुख : निवधे कळकदरा मार्गावरील धनगरवाडी येथे रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कोल्हापुरातील

लहरी हवामानाचा मासेमारी व्यवसायाला फटका

रत्नागिरी: पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी तसेच वादळी वारे

error: Content is protected !!