Saturday April 18, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

विरोधकांनी पराभव मान्य करावा: ना. उदय सामंत

रत्नागिरी: राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे

आमदार जाधव ‘स्थानिक’ निवडणुकीतून अलिप्त

चिपळूण: चिपळूण पालिका निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात माजी खासदार विनायक राऊत यांनी निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटाचे

गुहागरच्या किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’चा परतीचा प्रवास

गुहागर: गुहागर किनाऱ्यावर सागरी कासवाच्या फ्लिपर टॅग केलेल्यांपैकी चार माद्या यंदा पुन्हा गुहागर किनाऱ्यावर अंडी घालून गेल्या आहेत. ‘फ्लिपर टॅग’

बांधकाम व्यावसायिकांच्या महत्वाच्या समस्या आचारसंहितेनंतर दूर होतील – आ. किरण सामंत

रत्नागिरीबांधकाम व्यावसायिकांना हवाई परवानग्या घेताना अडचणी येतात. याशिवाय प्रादेशिक योजना असतील किंवा जिल्ह्यात ग्रोथ सेंटर उभारताना येणाऱ्या अडचणी असतील. जिल्हा

रत्नागिरी तालुक्यात जि प.साठी ३७ तर पंचायत समितीसाठी ५१ उमेदवार वैध

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची रत्नागिरी तालुक्याची छाननी प्रक्रिया आज झाली. यामध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये दोन

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञाकोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु

रत्नागिरी, : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन

राजापूर :महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे

अज्ञात वाहनाची धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावरील भोके आंबेकरवाडी तिठा येथे अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी वृध्दाचा मृत्यू झाला.

कोकण नगरमध्ये प्रशासनाचा ‘बुलडोझर’ रोखला; नौसीन काझींच्या हस्तक्षेपामुळे गाळेधारकांना मोठा दिलासा!

रत्नागिरी/प्रतिनिधी:कोकण नगर येथील मुख्य मार्केटमध्ये नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अचानक सुरू करण्यात आलेली धडक कारवाई सामाजिक कार्यकर्त्या नौसीन काझी यांच्या

शीळ येथे नेपाळी महिलेची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

राजापूर: तालुक्यातील शीळ येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

error: Content is protected !!