Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

कापसाळमध्ये लोकवस्तीत शिरली महाकाय मगर

वनविभागाकडून शिताफीने जेरबंद चिपळूण:तालुक्यातील कापसाळ-फणसवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री लोकवस्तीत सुमारे आठ ते साडेआठ फूट लांबीची महाकाय मगर शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे

चौपदरीकरण कामामुळे माभळेतील घरांना तडे

संगमेश्वरमुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू असताना माभळे गावातील काही घरांना तडे जात असल्याची

स्क्रॅप व्यावसायिकांना बेदम मारहाण

रत्नागिरीच्या जंगलात प्रकार; जखमी कोल्हापूरचे रत्नागिरी: स्क्रॅप खरेदीच्या व्यवहारासाठी बोलावून कोल्हापूरच्या दोघा स्क्रॅप व्यावसायिकांना बेदम मारहाणीचा प्रकार रत्नागिरीतील नर्मदा जंगल

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १५ फेब्रुवारी, २०२६ रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.संत

आंबा-काजू विमा परताव्यासाठी ‘खेड’मध्ये आंदोलनाचे हत्यार

२५ तारखेपर्यंत मुदत, अन्यथा उपोषण! खेड : आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये आंबा-काजू फळपिक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेला परतावा अद्याप मिळालेला नाही.

खवटी येथे ‘हिट ॲंड रन’चा प्रकार

तरुणी जागीच ठार; चालकावर गुन्हा दाखल खेड:मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी तुळशी फाटा येथे शुक्रवारी १३ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना

दापोली पंदेरी येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर प्राणज्योत मालवली दापोली:तालुक्यातील पंदेरी (पो. उंबरघर) येथील रहिवासी प्रविण यशवंत घरवे (वय ४६) यांचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार

मांडकी येथे राज्यातील पहिल्या ग्रामिण, कृषी- सहकार मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

चिपळूण ः कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्याचं आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर सादरीकरण केले पाहिजे. विशेषतः साहित्यीकांनीही कोकणच्या दृष्टीने

रत्नागिरी नगरपालिकेची प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी

मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव रत्नागिरी:महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ अभियानांतर्गत

जयगड येथील मच्छिमाराचा मृत्यू

पायाच्या जखमेने घेतला बळी रत्नागिरी (प्रतिनिधी):जयगड येथील एका ३९ वर्षीय मच्छिमाराचा दीर्घ आजाराने आणि पायाच्या जखमेवर उपचार सुरू असताना मृत्यू

error: Content is protected !!