Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

राजापूर कवसवली येथे अवैध दारूसाठा जप्त

सवरे दांपत्यावर पोलिसांची कारवाई राजापूर (प्रतिनिधी):राजापूर तालुक्यातील कवसवली वाणावाडी येथे राहत्या घरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला गोवा बनावटीच्या आणि देशी

बीएसएनएलऑफिस परिसरातून पाणी मीटर चोरणारा चोरटा गजाआड

गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाईरत्नागिरी:-रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी मीटर चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे

कारची दोन दुचाकींना धडक; लहान मुलींसह ५ जण जखमी

जेलरोड येथील घटना; कार चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरी शहरातील जेलरोड परिसरात मंगळवारी रात्री एका भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार

महाराजांचा व स्वतःचा फोटो जोडून बनावटीकरण ; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी – तालुक्यातील नाणीज येथील श्री क्षेत्र नाणीजधाम येथील टेक्नीकल टिम इंस्टाग्राम सोशल मिडीयावर संस्थेच्या सीईआ म्हणून काम करत असताना

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

ग्रामस्थांशी चर्चा करुन पाणी पुरवठा योजना मार्गी लावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, :- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा – ना. सामंत रत्नागिरीगेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 80 टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील

बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवू नये यासाठी खबरदारी आवश्यक:  मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी, :- बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या निर्माण होऊ नये

खेड येथे कार- दुचाकीची धडक; तिघे जखमी

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील काशिमठ नजीक काळकाई हॉटेल समोर शनिवारी (दि. ७ मार्च) दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या

हृदयविकाराच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू

दापोली : तालुक्यातील लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी

मिऱ्या येथे पुर्ववैमनस्यातून प्रौढावर सपासप वार

रत्नागिरी:रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा

error: Content is protected !!