जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक बाल मजूरी विरुध्द
Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33
तुतारी एक्स्प्रेसमधून ४० हजारांची रोकड लंपास
चिपळूण :कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीस गेली. या बॅगेतील ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली
विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान
रत्नागिरी : लांजा शहराजवळच राहणाऱ्या सुधाकर गोपाळ कांबळे (रा. लांजा,बौद्धवाडी) यांच्या आंबा काजूच्या बागेतील विहिरीत बुधवार, (दिनांक १२ रोजी) दुपारी
बांधकाम साहित्याची चोरी; दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल
खेड : अजय श्रीरंग माने. रा. खेड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणी कौस्तुभ हिराचंद बुटाला, वय
प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी : निवासी उपजिल्हाधिकारी
रत्नागिरी, : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी
चिपळूण चोरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल
कळंबस्ते येथून ५५ हजारांचा ऐवज गेला चोरीस चिपळूण:- तालुक्यातील कळंबस्ते- खापरेवाडी येथे चंद्रसुमन रेसिडेन्सीमध्ये सदनिका फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
चिरेखाणीत आढळल्या रसायनमिश्रीत पदार्थांच्या गोणी
चिपळूणः-चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रीत घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी सोमवारी आढळून आल्या. या गोणीमध्ये निळ्या
काटवली गावमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील काटवली केदारलिंग गावमंदिरातीत दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. पुरावा राहू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीची
मुंबई गोवा महामार्ग बंद, चिखलात रूतल्या गाड्या
संगमेश्वर: मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री बौद्धवाडी येथे चिखलात गाड्या रूतल्याने महामार्ग काही काळ बंद झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला
खेडअस्तान येथे दरड कोसळून अनेक गावांचा संपर्क तुटला
खेड :तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची घटना घडली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला