Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भरणेनजीक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 4 लाख रुपये किंमतीच्या गांजा – वाहतूकप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर मंडणगड

दापोलीत फांदी डोक्यात पडून महिला जखमी

दापोली : दापोलीत सध्या वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. शहरात मच्छीमार्केटलगत मुख्य मार्गावर चालत जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या एका झाडाची

कशेडी घाटात अपघात, दुचाकीस्वार ठार

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत मुंबई बाजूकडून खेड दिशेने जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सेवा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी,: रत्नागिरीमध्ये कॅशलेस हॉस्पिटल होत असून, या रुग्णालयात अकरा शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. गाव, तालुक्याच्या ठिकाणी तेथील रुग्णांसाठी आरोग्याची सेवा

रत्नागिरीत आज हिंदू गर्जना मोर्चा

रत्नागिरी : बांगलादेशात सध्या होत असलेल्या हिंदू धर्मियांवरील अत्याचार, नरसंहार आणि अलिकडे भारतात वाढलेल्या मुलींवरील अत्याचारच्या घटनांच्या निषेधार्थ रत्नागिरीत आज

आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी,:- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.* जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेची जिल्हा स्तरीय सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी: अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी यांची जिल्हा स्तरीय सभा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या आरोग्य मंदीर येथील हाॅल मध्ये

कोळसरे येथे तरुण मद्यपीवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील कोळसरे वरचीवाडी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या मद्यपीविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश

वेळंब येथे घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न

गुहागर: तालुक्यातील शुभदा शरद पवार यांचे घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला

समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण

पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी आज अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील समाजकल्याणच्या वसतिगृहाला

error: Content is protected !!