Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

तुटलेली वायर जोडत असताना तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील निवखोल येथे महावितरणच्या पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना विजेचा जोराचा शॉक लागून तरुण कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

रत्नागिरीत उभा राहणार दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा भव्य पूर्णकृती पुतळा

ना. उदय सामंत यांच्या हस्ते आज भूमिपूजन रत्नागिरी – भंडारी समाजाचे श्रद्धास्थान, दानशूर, भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा

देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीत अन् महाराजांच्या जयघोषात रत्नागिरी : ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या

रत्नागिरीत वक्फ बोर्ड कार्यालयाचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कुवारबाव येथे वक्फ बोर्ड कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते

श्री देव विश्वेश्वर मंदिर भक्तनिवास बांधकामाचा शुभारंभ

ज्या ज्या सुविधा कराव्या लागतील, त्या शासनाकडून केल्या जातील : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : राजिवडा येथील श्री देव विश्वेश्वर

वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचा विरोध करीत पालकमंत्र्यांना दाखवले काले झेंडे

रत्नागिरी : आज रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा व

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांचे पैसे ९ तारखेला खात्यावर

कितीही अडचणी आल्या तरी लाडकी बहीण योजना सुरु राहणारच : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : कितीही अडचणी आल्या तरी, मुख्यमंत्री

पत्रकार शेखर कुमार भुते यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीतील पत्रकार व रंगयात्री साप्ताहिकाचे संपादक शेखर कुमार भुते (६७) यांचे रविवारी सकाळी ११.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन

गावठी दारुची वहातूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

रत्नागिरी ः देवधे फाटा (ता. लांजा) येथे विनापरवाना हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्या संशयित तीन जणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

परतीच्या पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाला तडाखा

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून येत्या काही दिवसातच त्याचे उद्घाटन होणार आहे; मात्र त्याआधीच परतीच्या

error: Content is protected !!