जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठककोणतीही दुर्घटना होवू नये, याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री डाॕ उदय सामंत
रत्नागिरी, : जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहून, समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होवू