Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर मार्गावर खाजगी लक्झरी बसवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी: शहरातील मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर दरम्यान सोमवारी रात्री वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या खाजगी लक्झरी बसवर रत्नागिरी जिल्हा पोलिस

खेरशेतजवळ कार- इलेक्ट्रिक दुचाकीची धडक, दोन जण जखमी

चिपळूण:मुंबई-गोवा महामार्गावरील खेरशेत येथील सूरज ढाब्याजवळ असलेल्या रोड डायव्हर्शनवर कार आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक

शिर्के प्रशालेच्या प्रेम पाटील याला एनसीसी बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर

रत्नागिरी –2 महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर एनसीसी ग्रुपचा सीडब्ल्यूएस बेस्ट कॅडेट अवॉर्ड रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचा विद्यार्थी प्रेम विनोद पाटील याला

डेरवण येथे झाडावरून पडून प्रौढाचा मृत्यू

चिपळूण:आंबे काढत असताना झाडावरून अचानक खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एका ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना

मोबाईलवरिल रिल पडली महागात ; तरुण जखमी

रत्नागिरी ः मोबाईलवर सोशल मिडियाच्या फेसबुकवर रिल बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला. उपचारासाठी

सुझुकी ॲक्सेस दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू

कापसाळ येथील घटना चिपळूण:मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा

मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-गायवाडी येथील समुद्र बीचवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या प्रौढा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद भालचंद्र

रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने तरूणाचा मृत्यू

चिपळूण:आपल्या बहिणीसोबत गावी जात असताना रेल्वेमधून अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही

‘ते’ जहाज जेटीवरून हलवले; जयगड बंदरात अडचण, न्यायालयाच्या परवानगीने समुद्रात नांगरले

रत्नागिरी, : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेले आमिरातीचे गॅसवाहू जहाज जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ते १५ ते २०

आंबा-काजू पंचनाम्यांसाठी १९ पर्यंत मुदत

रत्नागिरी: जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा

error: Content is protected !!