नवरात्रोत्सवात भाजांची मागणी वाढल्याने दर कडाडले
रत्नागिरी : शारदीय नवरात्र उत्सवात घरोघरी होणार्या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहार घेणे अधिक पसंती असते. त्यामुळे भाज्यांना वाढती मागणी असल्यामुळे
रत्नागिरी : शारदीय नवरात्र उत्सवात घरोघरी होणार्या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहार घेणे अधिक पसंती असते. त्यामुळे भाज्यांना वाढती मागणी असल्यामुळे
रत्नागिरी: तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा शेती आणि झाडांसंदर्भातील अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात
रत्नागिरी : कितीही मोठे प्रकल्प आले तरी त्याचा पाया एमएसएमई आहे. त्यामुळे या उद्योजकांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व बॅंकांना एकत्र
रत्नागिरी : शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला येथे निसर्ग सोबती संघटनेतर्फे वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
सर्व जाती-पंथांचा सन्मान करण्याची शिकवणः पुढच्या पिढीला स्मारक दीपस्तंभ : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती
रत्नागिरी:- शहरातील निवखोल येथे महावितरणच्या पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना विजेचा जोराचा शॉक लागून तरुण कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
ना. उदय सामंत यांच्या हस्ते आज भूमिपूजन रत्नागिरी – भंडारी समाजाचे श्रद्धास्थान, दानशूर, भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा
ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीत अन् महाराजांच्या जयघोषात रत्नागिरी : ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या
रत्नागिरी:- रत्नागिरीतील कुवारबाव येथे वक्फ बोर्ड कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते
ज्या ज्या सुविधा कराव्या लागतील, त्या शासनाकडून केल्या जातील : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : राजिवडा येथील श्री देव विश्वेश्वर