शहरालगतच्या असणाऱ्या ग्रामपंचायत परिक्षेत्रातील निवासी संकुले (अपार्टमेंट) व व्यापारी संकुले यांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतगत मार्च 2025 अखेर रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन