नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा: निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, : केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय नियोजन करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी