Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

हापूससह प्रक्रिया उत्पादनांची पोस्टाद्वारे यशस्वी निर्यात

रत्नागिरी:हापूससह प्रक्रिया उत्पादनं रत्नागिरीतून थेट परेदशात निर्यात करण्यासाठीची सुविधा पोस्ट विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यातून 588 ग्राहकांनी परदेशात

मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार, एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा

मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात उत्साहात बैठक रत्नागिरी : ‘कोरोना काळानंतर अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच कोरोनानंतर पत्रकारांची आर्थिक

देशाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या कामाचे केले कौतुक

रत्नागिरी:महाराष्ट्रच्या उद्योग क्षेत्रात चळवळ घडवून आणणारे महाराष्ट्रचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक मुंबई येथील पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क

आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलीस व्हिलचेअर

रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) कर्दे (ता. दापोली) येथील दिव्यांग मुलीस व्हिलचेअर मदत म्हणून सुपुर्द करण्यात आली. यामुळे

उमरे फाटा येथे टेम्पोला धडक देणाऱ्या दुचाकी चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून टेम्पोला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना

मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर; महेंद्र खांबल जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. या मध्ये मानवी हक्क

रिक्षा व्यवसायिकांना वाहतूक पोलिसांकडून होणारा त्रास थांबण्यासाठी समितीच्या अंमलबजावणीची मागणी

रत्नागिरी : स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी व व्यवसायिक यांची एकत्रित बैठक जिल्हाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

भारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही सुरू- डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर

रत्नागिरी : भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य संस्था आज पुढे अविरत सुरू आहे. सामाजिक जबाबदारी, महिला सक्षमीकरणाचे काम

गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेनचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य: ना. रवींद्र चव्हाण

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे टाळण्यासाठी बोगदा तयार केला जात

error: Content is protected !!