Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

“कांचन डिजिटल”तर्फे दिवाळीत “किल्ले बांधणी स्पर्धा”

छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेद्वारे मानवंदना रत्नागिरी :- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल फोटो”ने वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम राबवून

पालकमंत्री ना. उदय सामंत यांची करबुडेतील वादळग्रस्त भागाला तातडीची भेट; नागरिकांना मदतीचा दिलासा

रत्नागिरी: राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी आज सकाळीच रत्नागिरी दौऱ्यावर असताना

जैबा शोएब यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत महिला व्यावसायिकांसाठी भव्य प्रदर्शन

रत्नागिरी: स्थानिक महिला उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायाला योग्य चालना मिळावी, त्यांना थेट ग्राहक मिळवून उत्पादनांना प्रभावी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच व्यवसायाचे

कोकण रेल्वे राबवत आहे “स्वच्छता हि सेवा २०२५” अभियान.

रत्नागिरी:– कोकण रेल्वे सध्या ‘ स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवत आहे.या अंतर्गत कोकण रेल्वेच्या विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात

दिव्यांगांना सहा हजार मानधन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार- बच्चू कडू

रत्नागिरी: दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, प्रहार

बिबट्याच्या हल्ल्यात २ गुरे जखमी, १ ठार

खेड: तालुक्यातील खोपी-बौद्धवाडी येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, हा बिबट्या आता मानवीवस्तीतही शिरू लागला आहे. ११ ऑक्टोबरला रात्री

जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर

रत्नागिरी  :रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध

मजगांव रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला डंपरची धडक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी

रत्नागिरी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामीनिवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली असून, एकूण वीस गणांसाठीचे

‘ऑक्टोबर हिट’मुळे रत्नागिरीकर हैराण!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत

error: Content is protected !!