Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या 69 नौकांवर कारवाई

रत्नागिरी:- सुधारित कायदा झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 75 नौकांवर दंडात्मक कारवाई झाली. नुकत्याच संपलेल्या हंगामात बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या 69 नौकांवर जोरदार

रत्नागिरी जिल्ह्यात २४० शासकीय वाहने भंगारात

रत्नागिरी :- केंद्र शासनाच्या ”स्क्रॅप” धोरणाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यानुसार १५ वर्षे आयुर्मान झालेली सर्व वाहने भंगारात काढण्यात

कोकण रेल्वे मार्गावर तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह

रत्नागिरी :रत्नागिरी ते मुंबई जाणार्‍या रेल्वे मार्गावर अज्ञात तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह मिळून आला.ही घटना शनिवार 3 जून रोजी सकाळी

एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा ssc निकाल १००% !

रत्नागिरी :एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्ग दहावी चा निकाल 100% लागला

पाणी पाणी करणाऱ्यांना पाणी नाही तर पालकमंत्र्यांनी बोरवेलच दिली…!

आय सी आय सी बँकेच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहराला २५० बोरवेल रत्नागिरी :रत्नागिरी शहरामध्ये पाणी प्रश्न उद्भवत असताना अनेकांना पिण्याच्या

जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

रत्नागिरी:- खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यात ज्या कृषी केंद्रांवर नियमांचे पालन केले जात नाही त्यांच्यावर

कोल्हापुरातील धरणात बुडालेल्या तुळसणीतील तरूणाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी :संगमेश्वर तुळसणीतील तुषार बेर्डे (25, तुळसणी, बेर्डे वाडी) हा कोल्हापुरातील आंबर्डे येथे मित्रांसोबत गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याचा

पावसाळ्यापूर्वी महावितरण ‘अलर्ट’वर

आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी :पावसाळ्याच्या दिवसात वादळी वाऱ्याने वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून

चरवेली येथे फिट येऊन 25 वर्षीय तरूणीचा मृत्यू

रत्नागिरी :तालुक्यातील चरवेली नागलेवाडी येथील 25 वर्षीय तरूणीचा फिट आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास घडल़ी. धनश्री

मोदी ॲट नाईन अभियान उपक्रमाची टीम जाहीर

रत्नागिरी : केंद्रात भाजपा सरकार ९ वर्षे सत्तेत आहेत. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर भाजपाने लक्ष्य केंद्रित केले आहे. या

error: Content is protected !!