Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मालगुंड खाडीकिनारी व्हेल माशाचे दफन

गणपतीपुळे :येथे गेले सुमारे तीन चार दिवस चर्चेचा विषय असणाऱ्या व्हेल माशाचे ऑपरेशन ब्लू व्हेल नंतर सदरचा व्हेल मासा मृतावस्थेत

अखेर ‘त्या’ व्हेल माशाचा मृत्यू 

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झालाय. गेली दोन दिवसांपासून या माशाचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. गणपतीपुळे समुद्रकिनारी

लायन्स क्लब रत्नागिरीच्या वतीने जलद चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी च्या वतीने जलद चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह

श्री शिवशंभू मित्रमंडळ, सावंत बंधूनी साकारली “श्री वसंत गड किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती

रत्नागिरी :दिवाळीत आकर्षण असते ते कील्यांच्या प्रतिकृतीचे. अशीच “श्री वसंत गड किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे ती साळवी स्टॉप येथे

वारकरी संप्रदाय हा भक्तांच्यामुळे जपला जात आहे: अविनाश लाड

रत्नागिरी :- महाराष्ट्रातील विशेषतः आपल्या कोकणामध्ये मोठा वारकरी संप्रदाय अस्तित्वात असून त्यामूळे ऐक धार्मिक परंपरा जपली जाते आहे. त्याकरिता आपली

पतंजलि परिवारातर्फे नवीन योगशिक्षकाना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी :पतंजलि परिवारातील यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या नवीन योगशिक्षकांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम नुकताच रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी अध्यात्म मंदिर,

‘कोकण शौर्य’ राष्ट्रीय मेनु २०२४ शिबिरचा एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शुभारंभ

रत्नागिरी, २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ हे मेनू शिबिर आयोजित

कोकण रेल्वे मार्गावर १७ ला मेगाब्लॉक

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते सिंधुदुर्ग स्थानक दरम्यान १७ नोव्हेंबरला अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गे

गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही: पालकमंत्री

रत्नागिरी:- चिपळूण येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला

विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेसाठी सर्व विभागांनी नियोजन करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- भारत सरकारच्या फ्लॕगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम १५ नोव्हेंबर २०२३

error: Content is protected !!