Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आंबा बागायतदारांचे ११ डिसेंबर पासून साखळी उपोषण

रत्नागिरी :कोकणातील शेतकऱयांना स्वातंत्र्यानंतर कधीही कर्जमाफी, सरसकट नुकसानभरपाई दिलेली नाही. आंबा, काजू हे येथील मुख्य पीक, कोकणची अर्थव्यवस्था या पिकांवर

धनादेश न वठल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीची तुरुंगवासाशिवाय मुक्तता

रत्नागिरी :येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात योगेंद्र श्रीपाद ढोले यांनी धनादेश अनाधारित झाल्या प्रकरणी अनिल गोविंद ढोले यांचे

जिल्ह्यात अडीच हजार अंगणवाड्यांना टाळे

रत्नागिरी :अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे

रेल्वे स्थानकात समोरील बॅरिकेट्सवर दुचाकी आदळून तरुण ठार

रत्नागिरी : रेल्वे स्थानकासमोर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी घेऊन येणाऱ्या तरुण स्वाराची रेल्वे

लाकडी दांड्याने बैलाला मारहाण; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील झाडगाव येथील महावितरण कार्यालय परिसरात लाकडी दांड्याने बैलाला मारहाण केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

प्रभाग क्रमांक ५ च्या शिवसेना शाखाप्रमुख पदी अविनाश अशोक भोसले यांची निवड

पालकमंत्री उदय सामंत यांनी अविनाश भोसले यांचा केला सत्कार रत्नागिरी :नगर परिषद प्रभाग क्रमांक ५ च्या शिवसेना शाखाप्रमुख पदी अविनाश

नवे वर्ष लग्नाळूंसाठी घेऊन येणार अनेक मुहूर्त

रत्नागिरी :यंदा लग्नाळूंसाठी 2023 च्या सरत्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये भरपूर शुभ दिवस असून 2024 सालातही शहनाई वाजण्यासाठी अनेक मुहूर्त असल्याचे

तळेकांटे भाजपच्या नूतन सरपंच यांना पुढील वाटचालीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिल्या शुभेच्छा.

रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत तळेकांटे ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरपंच पदी लोकांमधून निवडून आलेल्या सौ सुषमा संदीप

गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील कोठारवाडी-कोळीसरे येथील प्रौढाला खोकला लागल्याने चुकून घरात सोड्याच्या बाटलीत ठेवलेले गवत मारण्याची औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू

धारावी झोपडपट्टी, वाडवण बंदर विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच: ना. सामंत

रत्नागिरी :मुंबईचा विकास व्हावा, ही आताच्या शिंदे-फडणवीस सरकारची इच्छा आहे. पण पूर्वीच्या शासनकर्त्यांना आपण काही करू शकलो नाही हे नैराश्य

error: Content is protected !!