Monday February 2, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

चिपळूणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन

पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल चिपळूण: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने दोन महिलांचे फोटो मॉर्फ करून

संगमेश्वर तालुक्यात खैराच्या झाडांची चोरी

साडेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथे जमिनीच्या वादातून तोडून ठेवलेली खैराची २० झाडे चोरून नेल्याची धक्कादायक

पोलीस मुख्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा २००३ विषयावरील कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (छत्रपती संभाजीनगर) आणि रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने

‘दि. बॅनियन’तर्फे मानसिक आरोग्याचा जागर

रत्नागिरी:मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘दि. बॅनियन’ संस्थेच्या रत्नागिरी शाखेने मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून

कोंडगाव येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी ः कोंडगाव मच्छीमार्केट-देवरुख येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ६३५ रुपयांची सहा लिटर दारु

नाणीज पंचायत गणातून राज्यातील पहिली बिनविरोध निवड

हातखंब्यात बंडखोरी; पालमंत्र्यांचे पीए निवडणूक मैदानात रत्नागिरी :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र

कळंबट येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला

भीतीचे वातावरण; वनविभागाकडून दक्षतेच्या सूचना दापोली : दापोली तालुक्यातील कळंबट येथे बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी

पोमेंडी येथे पाईपलाईन फुटल्यामुळे मिऱ्या शिरगावचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

रत्नागिरीहरचिरी धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पोमेंडी येथे फुटल्यामुळे मिऱ्या शिरगाव व अन्य गावांना होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः दिवटेवाडी (ता. राजापूर) येथील प्रौढाला चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक

मनाला योग्य दिशा देण्यासाठी मनशक्तीची गरज:वैदेही रानडे

‘ यश शांतीसाठी न्यू वे’ उपक्रमाचे उद्घाटन संपन्न रत्नागिरी मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे. मनशांती हरवत

error: Content is protected !!