Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

झी २४ तासचे रत्नागिरीतील कॅमेरामन निलेश कदम यांचे निधन 

रत्नागिरी :-झी २४ तास या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि शहरानजिकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम  यांचे मुंबईतील सायन येथील

लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी :लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात शनिवार दिनांक 03

रत्नागिरीत शनिवारपासून सप्रे स्मृती खुल्या बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी:- भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते, मुळचे देवरुखचे असणारे कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के जी एन सरस्वती फाऊंडेशन यांनी

निवळी येथे बिबट्याची वनविभागाने केली सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथे एका घरामध्ये आलेल्या बिबट्याची वन विभागाने सुटका केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास

५ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन

रत्नागिरी, : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी २०२४ चा लोकशाही

योग्य शिक्षण दिले तरच आदर्श समाज घडतो: बाळासाहेब माने

लांजा:-राज्यातील गोरगरीब विध्यार्थ्यांना आश्रम शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम हेरिटेज संस्था करीत असून यामुळेच या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी

आधी चांगला माणूस बना,ध्येय ठरवून कठोर परिश्रम घ्या: पोलिस अधीक्षक कुलकर्णी

रत्नागिरी : आधी चांगला माणूस बना व नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा.

रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी साडेबारा हजार फूट उंचीवरील ‘केदारकंठ’ शिखर केलं सर

राजापूर : काही ठिकाणी उणे १० अंश सेल्सिअस, काही ठिकाणी १२ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी १६ अंश सेल्सिअस तापमान

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन चिपळूण:- रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली

error: Content is protected !!