Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

निवळी येथे बिबट्याची वनविभागाने केली सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथे एका घरामध्ये आलेल्या बिबट्याची वन विभागाने सुटका केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास

५ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन

रत्नागिरी, : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी २०२४ चा लोकशाही

योग्य शिक्षण दिले तरच आदर्श समाज घडतो: बाळासाहेब माने

लांजा:-राज्यातील गोरगरीब विध्यार्थ्यांना आश्रम शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम हेरिटेज संस्था करीत असून यामुळेच या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी

आधी चांगला माणूस बना,ध्येय ठरवून कठोर परिश्रम घ्या: पोलिस अधीक्षक कुलकर्णी

रत्नागिरी : आधी चांगला माणूस बना व नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा.

रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी साडेबारा हजार फूट उंचीवरील ‘केदारकंठ’ शिखर केलं सर

राजापूर : काही ठिकाणी उणे १० अंश सेल्सिअस, काही ठिकाणी १२ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी १६ अंश सेल्सिअस तापमान

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन चिपळूण:- रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली

बशीर मूर्तुझा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती

रत्नागिरी –बशीर मुर्तुझा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. तसेच माजी प्रदेश प्रांतीक सदस्य

भाजपा कामगार मोर्चा दक्षिण कोकण उपाध्यक्षपदी प्रवीण लिंगायत

माजी खासदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चा दक्षिण कोकण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून रत्नागिरीतील

अभा मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून अमृता नरसाळे यांची निवड

रत्नागिरी:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे यावर्षी 2 ते 4 फेब्रुवारी रोजी मराठी वाङमय मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या 97 व्या

दहा तोळे सोने असलेली हरवलेली पर्स पोलीसांकडून व्यापाऱ्याच्या स्वाधिन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात राहणारे मनीष कांतीलाल जैन यांची पर्स हरवली होती. पर्समध्ये दहा तोळे सोने आणि दुकानाच्या चाव्या होत्या.

error: Content is protected !!