Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मिरकरवाडा येथे किरकोळ कारणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा

रत्नागिरी:-बहिणीला भेटायला घरी न येण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी वस्तू किंवा दगडाने

ॲम्ब्युलन्सला धडक दिल्याप्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळ एसटी बस आणि ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी एसटी बस चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

पत्रकार वारिशे हत्या प्रकरणात संशयित पंढरीनाथ आंबेरकरला दिलासा

रत्नागिरी: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी

आंबा घाट लूट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाचा दणका

रत्नागिरी:रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दख्खन स्पॉट ते आंबा घाट परिसरात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण, दमदाटी आणि २५

सोमेश्वर येथे पुलावरून उडी घेत विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. रमिजा इफ्तिकार हुश्ये

प्रभाग १५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

नगरसेवक अमित विलणकर यांचा अभिनव उपक्रम रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या पुढाकाराने आणि नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक सोमवारपासून

रत्नागिरी: कोकण रेल्वेने येत्या १५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. या कालावधीत जर पावसामुळे दृश्यतामान कमी असले

समुद्रातील मासेमारी बंद झ़ाल्याने खाडीतील मासळीला मागणी

रत्नागिरी (प्रतिनिधी) – समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यावर्षी १ जून

आरवली-माखजन मार्गावर भीषण अपघात

बेदरकार चालकाने पादचाऱ्याला उडवले संगमेश्वर:आरवली ते माखजन मार्गावर कोडीवरे भुवडवाडी फाटा येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवणाऱ्या चालकाने एका

कोल्हापूर येथील तरुणीचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी, : तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्याची लाट अंगावर जावून पाण्यात बेशुद्ध पडलेल्या पर्यटक तरुणीला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल

error: Content is protected !!