Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरीतील विविध क्षेत्रांसाठी गोवा शिपयार्डकडून २५ लाखाचा सीएसआर

ॲड.दीपक पटवर्धन यांचे प्रतिपादन रत्नागिरी: गोवा शिपयार्ड कंपनी ही शिप बिल्डिंग क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी असून संरक्षण मंत्रालया अंतर्गत काम

बुद्धविहाराच्या जागेच्या ताब्यासाठी बौद्धांचा एल्गार; रत्नागिरीत आंबेडकरी जनतेचा विराट मोर्चा

थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजन : आरपारच्या लढाईचा निर्धार रत्नागिरी: रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार

विकासनिधीला कमतरता पडणार नाही :–पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील.

गणपतीपुळे समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

चिमुकला वाचला, पण वडील बेपत्ता गणपतीपुळे: निसर्गरम्य गणपतीपुळे समुद्राचा मोह दिवाळी पर्यटन हंगामात दोन कुटुंबासाठी जीवघेणा ठरला आहे. मोठ्या उत्साहाने

विषारी औषध प्राशन केलेल्या पौढाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार

हर्णे बीचवर कार स्टंटबाजी करणाऱ्या पुणेकर तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे चारचाकी गाडी चालवून स्टंटबाजी करणाऱ्या एका

दूषित पाण्यामुळे वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच

चिपळूण : दीपावलीच्या सणातच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी वाहून नेणारी

पालकमंत्री डाॕ उदय सामंत सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी,  : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.सोमवार

हर्णै येथे आढळला मृत डॉल्फिन

भरतीने वाहून आला; पोटाच्या खालच्या बाजूस जखम दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर एक भारतीय हम्पबॅक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला आहे. शनिवारी

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गस्त

पोलिस अॅक्शन मोडवर ; मिरकरवाडा, तारांगणातही तपासणी रत्नागिरी : दिवाळीच्या सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मोठ्या प्रमाणात

error: Content is protected !!