Thursday March 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

दाभोळचा समुद्रकिनारा ठरतोय कासवांचा सुरक्षित ‘अधिवास

९०० हून अधिक पिल्लांचा समुद्राकडे प्रवास! रत्नागिरी: जिल्ह्यातील दाभोळ बीचवर यंदा कासव संवर्धनाच्या उपक्रमाला उल्लेखनीय यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत

दाभोळे अपघात प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा

देवरुख ः दाभोळ-बाजारपेठ (ता. संगमेश्वर) येथे मद्याच्या नशेत निष्काळाजीपणे ट्रेलर चालवून रिक्षा व टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो व

दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार; मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन

गुहागर:क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ‘दर्यावर्दी प्रतिष्ठान’च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अत्यंत उत्साहात

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्मृती सभागृह

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संकल्पना रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांतून

कोतवडे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः मधुमेहाचा त्रास असलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला

किरकोळ कारणावरून चर्मालय परिसरात राडा

रत्नागिरी:शहरातील वर्दळीच्या चर्मालय परिसरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ कारणावरून दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्यात मोठा राडा झाला. या वादाचे

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन “दर्यावर्दी २०२६” जल्लोषात संपन्न

रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात दर्यावर्दी २०२६ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दि.१४/३/२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण

बाबासाहेबांचा विचार दीपस्तंभाप्रमाणे रुजवा: ना. सामंत

पाली येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार

‘जयगड’मध्ये ११ हजार टन गॅसचे जहाज

जिल्ह्यासाठी ८५० टन राखीव साठा; सिलिंडर टंचाईचे सावट दूर रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यावर घोंघावणारे गॅस टंचाईचे सावट आता पूर्णपणे

घरपट्टी, पाणीपट्टी भरून रनपला सहकार्य करा : अमित विलणकर

रत्नागिरीआर्थिक वर्ष पूर्ण होत असताना रत्नागिरीतील नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरून रत्नागिरी नगर परिषदेला सहकार्य करा असे आवाहन नगरसेवक अमित

error: Content is protected !!