Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

कोकणासह मावळमध्येही कमळ फुलणार

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई: रायगड-रत्नागिरी सिंधुदुर्ग व मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलेल एखाद्या

भाषा हे भावना व्यक्त होण्याचे साधन आहे – कीर्ती किरण पुजार

मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा रत्नागिरी : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भाषेचे महत्व असून त्याद्वारे आपल्या सुख- दुःखाच्या भावना

कोळंबे सिद्धार्थ नगर मध्ये बिबट्याचा पाच वर्षाच्या गाईच्या वासरावर हल्ला …

संगमेश्वर :कोळंबे सिद्धार्थ नगर परिसरामध्ये बिबट्याचा सतत दिवसा तसेच रात्री मुक्त संचार होताना दिसत आहे. दि.22 -2-2024 रोजी रात्री कोळंबे

कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समितीचे उपोषण तूर्तास स्थगित.

भाजप पदाधिकाऱ्यांची शिष्ठाई रत्नागिरी :कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समिती गेले अनेक वर्षे रेल्वे प्रसासनावर आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे,परंतु

हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

रत्नागिरी:- माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या शिकलेल्या मुलांना घेतलेच पाहिजे, माथाडी कायदा व सुरक्षा रक्षक कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक

बदलत्या वातावरणाचा नारळ उत्पादनाला फटका; उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट

रत्नागिरी :लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढर्‍या माशींसह विविध किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे यावर्षी जिल्ह्यातील नारळ उत्पादनात 30 ते 35

मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ४० टक्के काम प्रगतीपथावर

रत्नागिरी :मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे 56 किमीचे जिल्ह्यातील काम वेगाने सुरु असून जवळपास 25 टक्के काम पूर्ण झाले असून 40 टक्के

अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांची मत्स्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांनी नुकतीच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी ला सदिच्छा भेट

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः वायंगणी फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा टु व्हिलर,थ्री व्हिलर मॅकॅनिक व गॅरेज मालक असोसिएशन यांचे मोफत ब्रेकडावून सर्व्हिस कॅपचा शुभारंभ

रत्नागिरी  :येथील हातीस उरुसानिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात,अशा वेळी भाविकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास पर्याय काही नसतो म्हणून रत्नागिरी जिल्हा

error: Content is protected !!