Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

विनापरवाना दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दापोली : तालुक्यातील गावतळे येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत सुरेश पवार (३८, रा. गावतळे, दत्तवाडी, ता. दापोली) याच्यावर गुन्हा

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 3 पर्यटकांचा मृत्यू; 25 वाहून गेले

पुण्यात: मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळला. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते

सांगवे येथे आढळला शँमेलियन जातीचा दुर्मिळ सरडा

सांगवेतील विश्वास शेलार या तरूणाला शँमेलियन सरडा दिसला देवरूख– संगमेश्वर तालुक्यातील सांगवे येथे शनिवारी दुर्मिळ शँमेलियन जातीचा सरडा आढळून आला

मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराने कुरधुंडा येथे बांधलेल्या संरक्षण भिंतीलाच संरक्षणाची गरज

सरपंच नाझीमा बांगी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; संबंधित कामाच्या चौकशीची मागणी संगमेश्वर : तालुक्यातील कुरधुंडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६

कोकणात अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी एआय सेंटर स्थापनाचा प्रस्ताव

चिपळूणचे आमदार शेखर निकम यांची शरद पवारांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा चिपळूण: कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग

राजापूर अडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी केली पाहणी

रत्नागिरी : राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे

मिऱ्या-नागपूर मार्गावर खानू येथे कार, टेम्पो ओढ्यात अडकले, गर्डरही गेले वाहून

रत्नागिरी: मिऱ्या – नागपूर महामार्गावर खानू-कशेळी गावच्या हद्दीतील ओढ्यावर चौपदरीकरणामुळे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ओढ्याच्या प्रवाहात

पावस बाजारपेठेत घरांमध्ये पाणी शिरले; नागरिक भयभीत, रात्रीची वेळ अधिकच भयानक

रत्नागिरी कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे. पावस तालुक्यातील पावस बाजारपेठेत पाणी

तब्बल ३५ वर्षांनंतर आडिवरे येथील महाकाली मंदिरात पुराचे पाणी

राजापूर (प्रतिनिधी): राजापुरात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पडलेल्या धुंवाधार पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला

error: Content is protected !!