Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

जिल्ह्यातील २७३ गावांचा संरक्षित क्षेत्रात समावेश

रत्नागिरी: केंद्र शासनाने पश्चिम घाटाचा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २७३ गावांचा समावेश केला आहे.

नौसीन काझींची सावंतवाडी विधानसभा निरीक्षकपदी नियुक्ती

रत्नागिरी : महाराष्ट्र युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांची सावंतवाडी विधानसभेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी उत्साहात

एस. पी. हेग शेट्ये महाविद्यालयात आयोजन; अंतिम फेरी २८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरमध्ये विद्यापीठात होणार रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी

पावस परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे

रत्नागिरी: पावस परिसरामध्ये सध्या चोऱ्या, खुनाच्या घडत आहेत. त्याला आळा बसावा व तपासासाठी मदत व्हावी यासाठी पावस परिसरामध्ये १२ सीसीटीव्ही

जिल्ह्यात महामार्गावर पाच ठिकाणी सीएनजी स्टेशन्स

रत्नागिरी: नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीचा वापर इंधन म्हणून करण्याकडे कल वाढला असून ही हरित चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात

बनावट नोटांचे कनेक्शन लांजात असल्याची चर्चा

लांजा: बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी रत्नागिरी येथे एकाला अटक करण्यात आल्यानंतर या बनावट नोटांची पाळेमुळे लांजा देखील असल्याची चर्चा सुरू

राज्य परिवहन महामंडळ बससेवेचे बिघडलेले वेळापत्रक सुधारा मनसेची मागणी

रत्नागिरी : आज महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगार व्यवस्थापकांची भेट घेत रत्नागिरी तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या

भूमिका समजून घेऊन जबाबदारी पार पाडा : जयंतप्रकाश गुरव

”नवनिर्माण हाय”मध्ये ”इन्वेस्टीचर सेरेमानी” उत्साहात रत्नागिरी : आपल्या कामाच्या अधिकार कक्षांच्या बाहेर न जाता आपल्या कामाची भूमिका काय आहे हे

error: Content is protected !!