Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रशेखर गजानन निमकर यांची नियुक्ती.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी नुकतेच डॉ चंद्रशेखर गजानन निमकर यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली

उक्षी येथे पेट्रोल ओतून अज्ञाताने पेटवल्या तीन गाड्या

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी येथे अज्ञाताने पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार 14 मे रोजी

नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. संदिप कांबळे यांची निवड

रत्नागिरी : तालुक्यातील खानू गावचे सुपुत्र सेंद्रिय शेती धोरण व विपणन महाराष्ट्र राज्य समिती तसेच प्रमाणिकरण समिती सदस्य महाराष्ट्र राज्य

रत्नागिरी सीए शाखेतर्फे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन

रत्नागिरी : द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेमार्फत नुकतेच रत्नागिरीतील सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

कोकण विभागीय माहिती कार्यालयात“सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा ”कार्यशाळा संपन्न

नवी मुंबई :- दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके

चिपळुणात रेल्वे प्रवाशाच्या लॅपटॉपसह रोख रक्कम लंपास

चिपळूण : कुर्ला मडगाव एक्सप्रेसमधून सावंतवाडी ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या लॅपटॉपसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना सोमवारी कणकवली

भरणेतील जंगलात आढळला अज्ञाताचा मृतदेह

खेड:- तालुक्यातील भरणे-गवळवाडी येथील जंगलमय भागात १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पडीक शेतात अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. मानवी सदृश हाडे

श्रमिक पतपेढीच्या मिठगवाणे शाखेवर दरोडा!

सुमारे दीड कोटी रुपयांचे जवळपास 200 तोळे सोने लंपास केल्याची माहिती राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा

बीडमधील अल्पवयीन मुलीचा विवाह; रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी ः बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन जोडपे रत्नागिरीत आले होते. त्या मुलीने झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतल्याने उपचारासाठी येथील

किसान सन्मानचे ११ हजार शेतकरी वंचित

ई-केवायसी, आधार लिंकची समस्या; वर्षभरात सहा हजाराचा लाभ रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी

error: Content is protected !!