Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

चिपळूण ते मुंबई प्रवासात मोटरसायकलला अपघात; एक ठार, एक जखमी

चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या

दुचाकी अपघात प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:-तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील चाफे येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून बल्करला धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरूद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला 10

आरजीपीपीएल कंपनी 167 कामगारांना काढणार

गुहागरः-आरजीपीपीएलमधील (रत्नागिरी गॅस) दाभोळ ब्रेक वॉटर प्रकल्पातील एकूण 167 कामगारांची कपात केली जाणार आहे. 15 मेनंतर ही कपात करण्यात येणार

बोगस बियाणे वाटप झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी :बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत,

मद्य विक्रीप्रकरणी वेरवली महिलेला अटक

लांजा : विनापरवाना देशी- विदेशी मद्य विक्रीप्रकरणी एका महिलेला लांजा पोलिसांनी वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथून ताब्यात घेतले असून, घटनस्थळावरून ३

खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात

खेड:- खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. खेडहून दापोलीच्या दिशेने प्रवासी भरून निघालेली अ‍ॅपे रिक्षा नारंगी पुलाच्या

लोकांना विकास हवा आहे, तो मोदींच्या काळात झाला – विनोद तावडे

रत्नागिरी : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात 80 वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम

रत्नागिरी एमआयडीसीकडे ६ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रासह ९ ग्रामपंचायती आणि रत्नागिरी नगर परिषदेसह २५० खासगी ग्राहकांना ६

करंबेळे तर्फे देवळे येथे दुकानाला आग; पावणेचार लाखांचे नुकसान

संगमेश्वर : करंबेळे तर्फे देवळे येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये किराणा माल आणि जनरल स्टोअर्सचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी

शिक्षक भरती पुन्हा सुरू; उमेदवारांना मोठा दिलासा

रत्नागिरी: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबवली जात

error: Content is protected !!