आंबा-काजू पंचनाम्यांसाठी १९ पर्यंत मुदत
रत्नागिरी: जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा
रत्नागिरी: जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा
खेड: मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळील कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी एका अपघातावरून वाद होऊन पाच जणांनी मिळून एका चालकाला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण
खेड:शहरातील स्वरूपनगर परिसरात असलेल्या नील हाईट्स अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
चालकाच्या हयगयीमुळे प्रवासी जखमी, गुन्हा दाखल संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर धामणी रेल्वे स्टेशनच्या मागे तांबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव रिक्षाने
नगरसेवक अमित विलणकर यांच्या मागणीला नगराध्यक्षांची अनुकूलता रत्नागिरी:मुरुगवाडा येथील ऐतिहासिक ‘भागोजीशेठ कीर स्मशानभूमी’ परिसरातील लहान मुलांच्या दफनभूमीला वन्य व पाळीव
पाडण्याचे आदेश जारी! खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील अखेरची घटका मोजणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरील रहदारीला गेल्या ४ वर्षांपासून
चिमुरड्यांसह ४ जण जखमी; कार चालकाविरुद्ध गुन्हा खेड (ता. प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील नातुनगर एसटी स्टॉपजवळ एक अत्यंत भीषण
रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा न्यायालय व
रत्नागिरी ( प्रतिनिधी ) आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे सुगम संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक २९ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत संयुक्त वार्षिक एनसीसी