उक्षी घाटात चारचाकीचा अपघात; दाम्पत्य किरकोळ जखमी
रत्नागिरी-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले
रत्नागिरी-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले
राजापूर: राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडा पेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात
घरगुती १६१३१ तर सार्वजनिक ७ गणपतींची प्रतिष्ठापना लांजा :गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त लांजा तालुक्यातील गावोगावी आणि शहरातील घराघरांत गणरायांचे पारंपरिक
रत्नागिरी:मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी
मुंबई :मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासांत नेणारी बहुप्रतीक्षित रो-रो सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा गणेशोत्सवाआधी सुरू व्हावी
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध गुटख्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 28 लाखांहून
इकोफ्रेंडली राजाचे सलग १७ वे वर्ष रत्नागिरी : शहराजवळील उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक
खेड : तालुक्यातील खेड रेल्वेस्थानक ते एसटी बसस्थानक दरम्यान रिक्षाने प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधून सुमारे १ लाख १० हजार
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश पारीत लांजा:बनावट कागदपत्रे तयार करून पत्नी, मुले आणि नातेवाइकांच्या नावाने सरकारी योजनांच्या कामांची ठेकेदारी परस्पर घेऊन मनमानी पद्धतीने
रत्नागिरी: गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे