Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

उक्षी घाटात चारचाकीचा अपघात; दाम्पत्य किरकोळ जखमी

रत्नागिरी-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले

संशयितावर केवळ 48 तासांत दाखल केले दोषारोपपत्र

राजापूर: राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडा पेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात

लांजात जयघोषात व पारंपरिक पद्धतीने झाले बाप्पांचे आगमन

घरगुती १६१३१ तर सार्वजनिक ७ गणपतींची प्रतिष्ठापना लांजा :गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त लांजा तालुक्यातील गावोगावी आणि शहरातील घराघरांत गणरायांचे पारंपरिक

अखेर गुहागर येथील बेपत्ता कुटुंबाचा शोध

रत्नागिरी:मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी

मुंबई-जयगड तीन तासांत; कोकणासाठीची बहुप्रतीक्षित रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून

मुंबई :मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासांत नेणारी बहुप्रतीक्षित रो-रो सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा गणेशोत्सवाआधी सुरू व्हावी

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध गुटख्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 28 लाखांहून

वर्तक कुटुंबीयांनी साकारला जि.प शालेय इमारतींची दुरुस्ती करण्याचे आवाहन करणारा देखावा

इकोफ्रेंडली राजाचे सलग १७ वे वर्ष रत्नागिरी : शहराजवळील उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक

प्रवासी महिलेच्या दागिन्यांवर डल्ला

खेड : तालुक्यातील खेड रेल्वेस्थानक ते एसटी बसस्थानक दरम्यान रिक्षाने प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधून सुमारे १ लाख १० हजार

‘बेनीखुर्द-खरेवसे’चे दोन सदस्य अपात्र

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश पारीत लांजा:बनावट कागदपत्रे तयार करून पत्नी, मुले आणि नातेवाइकांच्या नावाने सरकारी योजनांच्या कामांची ठेकेदारी परस्पर घेऊन मनमानी पद्धतीने

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; बहुजन समाज पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली कारवाईची मागणी

रत्नागिरी: गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे

error: Content is protected !!