Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सावर्डे उपविभागात महावितरणने केला युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत

रत्नागिरी:- सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित

सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. नगरपरिषदेने साईड पट्ट्या युध्दपातळीवर कराव्यात. शहर परिसरात सुरु

दिवाण खवटी येथे सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील दिवाण खवटी रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या कोकणकन्या गाडीत बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरून

दापोलीत विवाहितेचा मृत्यू, घातपाताचा संशय

दापोली:- दापोली तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील भाग्यश्री दशरथ लोवरे (वय-50) यांचा संशयास्पद मृत्यू ओढवला असून नातेवाईकांना घातपाताचा संशय आहे. त्या

20 उपद्रवी माकडांना पकडण्यात वन विभागाला यश

रत्नागिरी:- प्राण्यांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण भागांमधून येत असताता. असाच एक प्रकार

बनावट साेने ठेवून बँकेची फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

रत्नागिरी:- खाेटे साेने ठेवून बँका आणि पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा समाेर आला आहे. बँक

18 ते 65 वयोगटासाठी अवघ्या 755 रुपयांमध्ये पंधरा लाखाचा पोस्टाचा अपघाती विमा

रत्नागिरी,: पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार याव्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे

जिल्ह्यात ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा

रत्नागिरी,: जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली आहे. खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन

दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा समावेश

पाणी योजनेत सवलत; ८३ लाखांच्या कामांना मंजूरी रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश

बारावीच्या निकालात पुन्हा कोकण बोर्डच अव्वल !

रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. सलग १३व्या वर्षी कोकण

error: Content is protected !!