रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, यामुळे जिल्हाभरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नॅशनल
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, यामुळे जिल्हाभरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नॅशनल
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल दापोली :दापोली तालुक्यातील हर्णे-मोठीगोडीबाव येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक
रत्नागिरी: पंडित दीनदयाळ उपाध्याय महा अभियान रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यशाळा चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या
चिपळूणमध्ये ‘नमन’ कार्यक्रमातील प्रकार चिपळूण:तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे ‘नमन’ कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने दिलेल्या बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मोठा वाद
मंडणगड:माणगाव येथे मिटींगला जाण्यापूर्वी दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने ७ महिलांचा विश्वासघात करत तब्बल २ लाख ७१ हजार १००
दापोली : तालुक्यातील हर्णे येथील गोडी बाव परिसरात राहणाऱ्या शेवंती बाळकृष्ण चौधरी ( ६७) यांचा आगीच्या भडक्यात भाजून दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी:रत्नागिरी तालुक्यातील पाली माईनवाडी परिसरात एक घरफोडीची घटना समोर आली आहे. घरमालक आपल्या आईच्या उपचारासाठी मुंबईला गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी
18,19 एप्रिल रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उदगीर येथे होणार मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची घोषणा मुंबई : अखिल भारतीय मराठी
रत्नागिरी, – देशातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया
राजापूर:तालुक्यातील मिठगवाणे (सडेवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ‘गेट लावायला विसरला’