Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

महावितरणकडून वीज वसुलीसाठी जोरदार पावले

रत्नागिरी : थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ने जोरदार तयारी केली आहे. मुदतीत वीजबिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडवणारे फोन महावितरणच्या

रेल्वे स्टेशन येथे अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

रत्नागिरी ः रेल्वे स्टेशन -गृहनिर्माण सोसायटी समोरिल रस्त्यावर १३ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगणाऱ्या दोन संशयिताना पोलिसांनी

स्थानिक व्यावसायिकाकडून गुटखा खरेदी केल्याचे उघड

चिपळूण:- शहरातील मुरादपूर-भोईवाडी येथे गुटखा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा गुटखा स्थानिक व्यावसायिकाकडून विकत घेतला होता. तसेच सध्या हा व्यावसायिक अटकेत

चंपक मैदान येथे विना परवाना हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई

रत्नागिरी, ः शहराजवळील चंपक मैदान येथील झाडीच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ५१५ रुपयांची

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवा: पालकमंत्री

रत्नागिरी: तुम्ही शासनामधील कुटुंब आहात, चळवळ निर्माण करुन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवा. सरकार तुम्हाला ताकद देतेय. सीएमईजीपी, पीएमईजीपी, लखपती

खानवली येथे आढळले दुर्मीळ फुलपाखरू

लांजा: लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मीळ असे पोपटी रंगाचे परिप्रमाणे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीसे

कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकपदी शैलेश बापट यांची नियुक्ती

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार शैलेश बापट यांनी स्वीकारला आहे. या पदावर यापूर्वी कार्यरत असलेले

आंबा, काजू बागायतदारांसाठी ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर

रत्नागिरी:- हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे.

पटवर्धनच्या किमया जाधवची रायफल शुटींग मध्ये किमया !

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कुलच्या किमया प्रशांत जाधव हिने शालेय पिस्तूल शुटींग खेळ प्रकारात रौप्यपदक पटकावून किमया करून दाखविली आहे.

भारतीय तटरक्षक दलातर्फे आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिवस साजरा

रत्नागिरी : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या जगभर साजरा केला जातो. याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे

error: Content is protected !!