Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रमांव्दारे कलाविष्कार

रत्नागिरी, – पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्य्रक्रमांनी उत्साहात पार पडले.कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन

स्पर्धा परीक्षांमधून उच्च पदावर जाण्याचे विद्यार्थ्यांना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे आवाहन

रत्नागिरी :विद्यार्थ्यांना मी दैवत मानतो. शिक्षणातूनच चारित्र्याचा विकास घडत सक्षम पिढी घडवण्यात शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असते. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चिकाटी, महत्त्वकांक्षा

चिपळुणात वाळूचा काळा बाजार

अवघ्या आठ मिनिटात पाचशे ब्रास वाळूची उलाढाल चिपळूण:- वाळूसाठी सरकारने सुरू केलेली ऑनलाइन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने दर स्वस्त हाेऊनही सर्वसामान्य

मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड

रत्नागिरी:- गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या

भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी अस्लम बक्षी

रत्नागिरी: तालुक्यातील जयगड येथील सामाजिक कार्यकर्ते अस्लम बक्षी यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

गोळप येथे घरफोडी; तीन लाखाचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथील घराचा दरवाजा तोडून तब्बल ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी राकेश रमेश बने (वय

काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनाचे औचित्य साधून काँग्रेसने केली पाणी चळवळ सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये व शहरा शेजारील ग्रामीण भागामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासूनच पाण्याचे दुर्भिक्ष चालू झाले आहे. काँग्रेस च्या

पाच वर्षापासून १४ व्या वित्तचे २ कोटी २८ लाख अखर्चित

रत्नागिरी : सरकारने १४ व्या वित्त आयोगातून ग्रामीण विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले; मात्र आज पाच वर्षे उलटूनही केवळ नियोजन नसल्याने

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळ्यात चोख बंदोबस्त

रत्नागिरी :स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला

सुशिक्षित लोकांच्या तटस्थपणामुळे लोकशाही धोक्यात: सुहास खंडागळे

देवरुख:-अनेकवेळा चुकीच्या घटनांबाबत शिकलेले लोकच शासन व्यवस्थेला प्रश्न विचारत नसल्याने, अशा प्रश्न न विचारणाऱ्या शिकलेल्या लोकांमुळेच लोकशाही धोक्यात येते की

error: Content is protected !!