Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सागरी पोलीस ठाणे जयगड,सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कुलदीप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

रत्नागिरी :जयगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल .कुलदीप पाटील साहेब यांचे जयगड खाडी परिसर बचाव कृती

राजापूरात सलग चौथ्या दिवशी पूरस्थिती कायम

राजापूर: राजापूर शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून गेल्या चार दिवसांपासून नद्यांच्या पाण्याच्या पातळीने ओलांडलेली धोक्याची पातळी आजही कायम

भूस्खलनाचा धोका असलेल्या परिसरातील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची युवासेनेची मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये भूस्खलन आणि आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यापरिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांचे योग्य पुनर्वसन

तोणदेतील मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी :- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाणी नदी

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचे 23 जुलै रोजी उद्घाटन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 23 जुलै2023 रोजी सकाळी

खेडच्या भाजी मंडईत मध्यरात्री शिरली मगर

रत्नागिरी : शनिवारी रात्री २:३० वाजता खेडमधील जिजामाता भाजी मंडईत आलेल्या नऊ फूट लांब महाकायमगरीला वनविभाग वन्यजीव बचाव पथकाने दीड

चिपळुणात १३ गावांमधील ३६ वाड्यांतील लोकांना स्थलांतराची नोटीसा

इरसाळवाडी दुर्घटनेनंतर चिपळूण प्रशासन देखील ॲक्शन मोडवर चिपळूण :--ः रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी – ठाकूरवाडी आदीवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याने अनेकांचे जीव

हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मंडणगड:- खासगी गाडीतून हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाणकोट सागरी पोलिस स्थानक आणि मंडणगड पोलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग करत पकडले.

रत्नागिरीत शाळेच्या आवारात गांजा विक्री करणाऱ्याला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी बाजारपेठ-चर्चरोड येथील एका शाळेच्या आवारात गांजा विक्री करणार्‍या संशयिताला 30 हजार रुपयांच्या गांजासह अटक केली.

आपत्कालीन स्थितीत विद्यार्थी-शिक्षकांचा जीवधोक्यात घालू नये ः प्रदीप वाघोदे

काही शाळा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत असल्याचा कास्ट्राईबकडे तक्रारी रत्नागिरी :जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध कार्यालये व शैक्षणिक

error: Content is protected !!