Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नागिरी :जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. विविध उपक्रम, संघर्षमय पत्रकारिता इत्यादी घटक सदरचा पुरस्कार प्राप्त

राजापूरातील अणसुरे भराडेवाडी येथे बिबट्याची दहशत

राजापूर:- तालुक्यातील अणसुरे भराडेवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असल्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दोनच दिवसांपूर्वी भराडे वाडीतील सोमकांत धोंडू

गुहागर येथे दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

गुहागर:गुहागर तालुक्यात खालची शीर येथे आबलोली रस्त्यालगतच्या झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची

रिक्षाला धडक, दुचाकीस्वारावर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील चर्मालय चाररस्ता चौक येथे रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हुजेफा महम्मद अली साखरकर

“ओवी” च्या प्रोसेसर साठी मदत करणाऱ्यांचे “आस्था “ने व्यक्त केले ऋण..

रत्नागिरी:ओवी भिकाजी ओर्पे या कर्णबधिर मुलीचे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या कानाचा प्रोसेसर प्रवासा दरम्यान हरवला होता . त्यामुळे तिला ऐकु

धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी उमेश कुळकर्णी बिनविरोध

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालय कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यातून निवडून आलेल्या सदस्यांनी एकमुखाने पुन्हा एकदा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा

रत्नागिरी:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अभाअंनिस)तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा 14 एप्रिल पासून आयोजित करण्यात

रत्नागिरीत सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी

रत्नागिरी:– गुड फ्रायडे ते रविवार अशा चार दिवस सलग सुट्टया आल्याने या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात

गोव्याप्रमाणे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार बीच शॅक

रत्नागिरी :गोव्यातील बीचवर पर्यटकांसाठी बांधण्यात येणारे शॅक्स आता आगामी काळात कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

साडेतीन हजार कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात

रत्नागिरी:समुद्र किनाऱ्यावरील कासवमित्रांमुळे आणि नागरिकांमध्ये झालेल्या जागृतीमुळे वनविभागाच्या कासव संर्वधन मोहिमेला आता मोठे बळ मिळत आहे. रत्नागिरीतील मालगुंड, गावखडी तर

error: Content is protected !!