जिल्ह्याच्या दहा नद्यांमधून ५ लाख घनमीटर गाळ उपसा
रत्नागिरी :जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १० नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू केली आहेत.
रत्नागिरी :जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १० नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू केली आहेत.
रत्नागिरी :येथील बौद्धवाडीत एका प्रौढाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बाबाराम रामा सावंत असे मृताचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा आज नव्या स्ववास्तूत स्थलांतरित झाली. मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पावस दशक्रोशीतील सुमारे पाचशे
राजापूर:- कोल्हापूरहून पाचल च्या दिशेने येणाऱ्या स्वीप्ट कंपनीची (MH-01,VA 2860) या चार चाकी गाडीचा अनुस्कुरा घाटात अपघात होऊन, गाडी रस्त्याच्या
संगमेश्वर:- सुभेदार प्रदीप चाळके चॅरिटेबल ट्रस्टचा पहिला वर्धापन दिन 11 मे ला डिंगणी चाळकेवाडी मध्ये संपन्न झालं त्या प्रसंगी मुख्य
संगमेश्वर : साडवली एकता नगर येथील 82 वर्षीय वृध्दाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना घडली. देवरूख
रत्नागिरी:- अमली पदार्थाची खरेदी – विक्री विराेधात पाेलिसांनी धडक माेहीम सुरू केली आहे. गेल्या दाेन दिवसात कारवाई केल्यानंतर पाेलिसांनी शनिवारी
चिपळूण:- चिपळूण शहरातील मुरादपूर परिसरातील अमेय पार्क येथील गुलाब इमारतीमधील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय
दापोली:- दाभोळ दुचाकी चालवत असताना अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या मुबीन रशिद हकीम (वय 22), मस्तान शेख (वय 24)