Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

दिवा-रत्नागिरी मेमूला १३ सप्टेंबरपासून अतिरिक्त थांबा

रत्नागिरी:- गणेशोत्सवात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दिवा जंक्शन ते रत्नागिरी मेमूला सापे वामणे स्थानकावर १३ सप्टेंबरपासून अतिरिक्त थांबा देण्याचा

रत्नागिरी जिल्हा नागरवाचनालायचा करविरनगरीत सन्मान

रत्नागिरी:- करवीर वाचनालयाच्या नूतन वास्तू चा लोकार्पण समारंभ आज ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी 195 वर्ष इतका

रत्‍नागिरी परटवणेत ट्रकची दुचाकीला धडक; एक जण ठार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील परटवणे येथे मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण अय्यान सईद साखरकर वय

रत्नागिरी जिल्हयामध्ये लोकअदालतीमध्ये १२१४ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली

रत्नागिरी :रत्नागिरी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार

भोके येथे गावठी दारूची विक्री करणाऱ्या वृद्धा विरोधात गुन्हा

रत्नागिरी: तालुक्यातील भोके येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या वृद्धा विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि

गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी

रत्नागिरी: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाकडून मंडपाची उभारणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर

सैतवडे गावातील समायरा पारेख या ८ वर्षीय चिमुकलीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत मजल

रत्नागिरी :रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे या गावातील समायरा रुमान पारेख या ८ वर्षीय चिमुकलीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत मजल

कोकणातील पाणथळ जागांचे होणार सर्वेक्षण

रत्नागिरी :कोकणातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे ठरवले आहे. कोकणातील पाणथळ जागांचे सर्वेक्षण केंद्र

दारू समजून विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी :तालुक्यातील वाडीलिंबू येथे दारू समजून तण मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही

जिल्ह्यातील भाताचे उत्पादन पाच टक्क्यांनी घटण्याची भीती

कृषी विभाग ; पाण्याअभावी भात रोपं पडली पिवळी रत्नागिरी :सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात उत्पादन यंदा 5 टक्केने

error: Content is protected !!